11/16/21

चारोळी

🍃🍃🍃🍃🍃🍃चारोळी🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

किती तरी दिवसांनी
आज मी काव्य रचले
मनातले माझे सगळे
लिहायचे राहून गेले.
 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

हे जळनारे लाकडलची आग आहे.
त्या प्रमाणे प्रेमात मी जळत आहे.
जे शेवटी उरलेली  राख असेल ती
ही माझ्या प्रेमाची निशाणी असेल

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

जिवन हे अपुर्ण असते.
मनात कलह होतच असते.
कलह नसेल तर जीवन नसते.
कलह असताना जिवनात साथ कोणाची नसते.

🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

        चारोळी......✍️शब्द कवी

7 comments:

  1. अतिशय भावस्पर्शी रचना केली सर 👌👌👌

    ReplyDelete
  2. खूप दिवसांनी दिसत आहे.
    क्या बात है...👌
    पण रचना मस्तच👌
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. मनपूर्वक आभारी आहे साहेब🙏🙏🙏

      Delete
  3. खुपच छान 👌🏼👌🏼👌🏼👌🏼

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...