11/14/22

"संयम"

"संयम"

मानवी जीवनाती सगळ्या महत्त्वाचा भाग म्हणजे.
"संयम" होय.रागावर, बोलण्यावर,आणि तसेच मानवी देहाती इंद्रियांन वर ज्यांनी संयम मिळवला त्यांनी आपल्या जीवनात विजय सहज मीळवत असतात.
देवेंद्र...(शब्द कवी)✍️



1 comment:

  1. देव जी
    खूप खूप शुभेच्छा ❤️
    नवीन उपक्रम साठी.💐
    आबा
    🙏

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...